Friday, February 25, 2011

हेच वाक्य तर ...


हेच वाक्य तर ऐकायचं होते ग

आता कधी पावसाची तुला खंत नसेल

आन्दाश्रुच पुरतील माझे तुला

जे आमरण तुझ मन न हृदय भिजवेल


तनवीर

No comments:

Post a Comment