Wednesday, March 2, 2011

शाळेत जायचं नाही..


शाळेत जायचं नाही म्हणून रोज 'पाऊस पड' म्हणायचो

पेरलेले हसून जाईल 'पाऊस थांब' बाप रोज रडायचो !!

अर्ध सुनामीने वाहून नेले

अर्ध दुष्काळ खावून गेले

या चक्रात माझाही शाळेत जाणं 'राहून' गेले




तनवीर

No comments:

Post a Comment