Wednesday, March 2, 2011

लिहिलंच पाहिजे म्हणून..


लिहिलंच पाहिजे म्हणून मी लिहित नाही 

लिहिलेलं चांगल व्हाव यासाठीही झटत नाही 

मग ते कोणी वाचावच ही सुद्धा व्यथा नाही 

ही फक्त नियतीने केलेल्या 'मुकेपणाची' गाथा आहे


तनवीर

No comments:

Post a Comment