चारोळ्या आणि मी
Wednesday, March 2, 2011
आपण किती दु:ख भोगले
आपण किती दु:ख भोगले याला अर्थ नसतो
किती खंबीरपणे जगलो हेच मोजले जाईल
आपले अश्रू वेचायलाच बाकीच्यांचा जन्म नाही
अंतत: आपले कर्तृत्वच पडताळले जाईल
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment