Wednesday, March 2, 2011

आपण किती दु:ख भोगले


आपण किती दु:ख भोगले याला अर्थ नसतो 

किती खंबीरपणे जगलो हेच मोजले जाईल 

आपले अश्रू वेचायलाच बाकीच्यांचा जन्म नाही 

अंतत: आपले कर्तृत्वच पडताळले जाईल


तनवीर

No comments:

Post a Comment